
दिव्यांग बांधवांचे शासनाने प्रश्न सोडवावेत, अन्यथा पंधरा दिवसात ठिय्या आंदोलन करणार: सागर गावडे, फलटण तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष
दिव्यांग बांधवांना, रेशनिंग धान्य मिळणे, घरकुलसाठी जागा उपलब्ध करून देणे, संजय गांधी निराधार योजनेसाठी पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांची मिळावेत या मागण्याचे तहसीलदारांना निवेदन अन्यथा